देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Crop insurance: सरकार व विमा कंपनीच्या मिलीभगतचा शेतकऱ्यांना मोठा फटका
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
देशोन्नती > आपले शहर > विदर्भ > वाशिम > Crop insurance: सरकार व विमा कंपनीच्या मिलीभगतचा शेतकऱ्यांना मोठा फटका
वाशिमविदर्भशेतीशेती(बाजारभाव)

Crop insurance: सरकार व विमा कंपनीच्या मिलीभगतचा शेतकऱ्यांना मोठा फटका

Deshonnati Digital
Last updated: 2024/08/01 at 7:27 PM
By Deshonnati Digital Published August 1, 2024
Share
Crop insurance

रब्बी व खरीपचा पीकविमा द्या; महामहीम राज्यपालकडे मागणी

मानोरा (Crop insurance) : सरकार आणि पीकविमा कंपनीमध्ये मिलीभगत झाली आहे. नागरीकांच्या घामाचे कोटयवधी रुपये प्रिमीयमच्या स्वरुपात विमा कंपन्यांच्या घशात टाकल्या नंतरही प्रत्यक्षात मात्र मोजक्याच शेतकऱ्यांना (Crop insurance) पीकविमा मिळाल्याची बाब समोर आली आहे. ज्या शेतकऱ्यांनी ऑनलाईन तक्रारी केल्या त्यांनाच विमा दिला, मात्र ज्यांनी तक्रारी केल्या नाही त्यांना विमा मंजुर करण्यात आला नाही. हा सरकार तसेच विमा कंपन्यांचा डाव आहे. सरकारला सरसकट शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ देण्याचे आदेश द्यावे, असे निवेदन महामहीम राज्यपाल यांना राष्ट्रवादी काँगेस शरद पवार पक्षाचे प्रदेश संघटक तथा माजी जि. प. अध्यक्ष अरविंद पाटील इंगोले यांनी पाठविले आहे.

सारांश
रब्बी व खरीपचा पीकविमा द्या; महामहीम राज्यपालकडे मागणीवारंवार ई केवायसी कशासाठी ?

‘ईडी’ सरकारने मोठा गाजावाजा करीत शेतकऱ्यांना फक्त एक रुपयात विमा देण्याची घोषणा केली आहे . आपल्या (Crop insurance) पीकांना विम्याचे कवच मिळावे याकरीता शेतकऱ्यांनी देखील एक रुपया भरुन पीकविमा (Crop insurance) काढला. प्रत्यक्षात विमा कंपन्यांनी रब्बी हंगामातील नुकसानीचा लाभ शेतकऱ्यांना दिलाच नाही. ऑनलाईन तक्रारी करण्यात आल्या नाही अशी सबब समोर करुन शेतकऱ्यांना पीकविम्याच्या लाभापासून वंचित ठेवण्यात आले. एखाद्या क्षेत्रफळात एकच धुरा असलेल्या दोन भावापैकी एकाने ऑनलाईन तक्रार केली असेल तर त्याला पीकविमा देण्यात आला आणि दुसऱ्याला मात्र लाभ नाकारण्यात आला.

बहुतांश शेतकऱ्यांकडे आजही स्मार्ट फोन नाही किंवा त्यांना वापरताही येत नाही, त्यामुळे ऑनलाईन तक्रार ते करु शकले नाहीत. याशिवाय नुकसानग्रस्त शेतकरी सेतु केन्द्रावर जाऊन ऑनलाईन तक्रारी करण्याची शक्यता फारच कमी असते. त्यांना जर ऑनलाइन व्यवहार करता आला असता तर त्यांनी शेतीचा व्यवसाय केला नसता. या सर्व अडचणींचा फायदा घेत विमा कंपन्यांनी जाणीवपुर्वक रब्बी हंगामातील नुकसानीचा पीकविमा (Crop insurance) दिलेला नाही. याशिवाय खरीप हंगाम २०२४ मधील पिक नुकसानीकरीता कारंजा मानोरा विधानसभा क्षेत्रातील मोजक्याच शेतकऱ्यांना आणि तेही फक्त २५ टक्केच रक्कम दिली. अजुनही ७५ टक्के रक्कम संबंधित शेतकऱ्यांना दिलेली नाही. पश्चिम महाराष्ट्रात मात्र सरसकट सर्व शेतकऱ्यांना शंभर टक्के पीकविम्याची रक्कम मिळालेली आहे. शेतकऱ्यांसोबत सरकार व विमा कंपनी दूजाभाव करीत आहे. त्यामुळे आपल्या स्तरावरून सरसकट शेतकऱ्यांना (Crop insurance) पिक विम्याचा लाभ देण्यात यावा, असे निवेदन महामहीम राज्यपाल यांना पाठविले आहे.

वारंवार ई केवायसी कशासाठी ?

दुष्काळ, पीकविमा (Crop insurance) किंवा इतर कोणत्याही शासकीय अनुदानासाठी वारंवार ‘ई’ केवायसीची मागणी केल्या जाते . मुळात ‘ई’ केवायसीच्या नावाखाली शेतकऱ्यांना अनुदानापासून वंचित ठेवण्याचे षंडयंत्र रचण्यात आले आहे. एकीकडे सरकार विविध योजना किंवा मदतीच्या नावाखाली शेतकऱ्यांना दिलासा देत असल्याचा दिंडोरा पीटत आहे प्रत्यक्षात मात्र ‘ई’ केवायसी च्या नावाखाली रक्कम लटकवून ठेवली जात असल्याच्या तक्रारी आहे. यामुळे शेतकरी तसेच सामान्य नागरीकांचे हाल तर सत्ताधारी मात्र मालामाल होत असल्याचा आरोपही अरविंद पाटील इंगोले यांनी केला आहे.

You Might Also Like

Manora : युवक काँग्रेसच्या तालुकाध्यक्षपदी अक्षय राठोड यांची नियुक्ती!

Manora : हमी भावाने सोयाबीन खरेदी केंद्र सुरू करा !

Manora : अखेर फळबाग संत्रा बागेचे पंचनामे सुरू

Gadchiroli : आदी कर्मयोगी अभियानांतर्गत उत्कृष्ठ प्रशासनासाठी गडचिरोलीचे जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांना राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार!

Gadchiroli : डाव्या पक्षांनी केले जिल्हाभरात एक दिवसीय ठिय्या आंदोलन

TAGGED: Crop insurance, Government, insurance company
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
मराठवाडाक्राईम जगतहिंगोली

Hingoli: संघटनेच्या माध्यमातून गाव पातळीवरील व्यापाऱ्यांना संरक्षण देण्यासाठी महासंघ कटिबद्ध

Deshonnati Digital Deshonnati Digital November 30, 2024
Banjara Samaj Andolan: नांदेड-छत्रपती संभाजीनगर महामार्गावर धार फाटा येथे बंजारा समाजाचा रास्ता रोको
Badlapur Harassment Case: ‘त्या’ घटनेनंतर शाळेवर राहणार पोलीस पथकाची करडी नजर
CSK vs KKR : फलंदाजांचे वर्चस्व की गोलंदाजांचा रोष..? जाणून घ्या चेन्नई स्टेडियमचा खेळपट्टी अहवाल..
Hingoli Police: श्रीकृष्ण कोकाटे हिंगोलीचे नवे पोलिस अधिक्षक
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

विदर्भवाशिम

Manora : युवक काँग्रेसच्या तालुकाध्यक्षपदी अक्षय राठोड यांची नियुक्ती!

October 18, 2025
विदर्भवाशिमशेती(बाजारभाव)

Manora : हमी भावाने सोयाबीन खरेदी केंद्र सुरू करा !

October 18, 2025
विदर्भवाशिम

Manora : अखेर फळबाग संत्रा बागेचे पंचनामे सुरू

October 18, 2025
विदर्भगडचिरोली

Gadchiroli : आदी कर्मयोगी अभियानांतर्गत उत्कृष्ठ प्रशासनासाठी गडचिरोलीचे जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांना राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार!

October 18, 2025
Show More
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Go to mobile version
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?