देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Yawatmal: जिल्हयात 1 लाख 30 हजार शेतकऱ्यांचे वीज बिल झाले शून्य; मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
देशोन्नती > आपले शहर > विदर्भ > यवतमाळ > Yawatmal: जिल्हयात 1 लाख 30 हजार शेतकऱ्यांचे वीज बिल झाले शून्य; मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना
विदर्भयवतमाळशेती(बाजारभाव)

Yawatmal: जिल्हयात 1 लाख 30 हजार शेतकऱ्यांचे वीज बिल झाले शून्य; मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना

web editorngp
Last updated: 2025/02/07 at 6:34 PM
By web editorngp Published February 7, 2025
Share

यवतमाळ (Yawatmal):- गेल्या काही वर्षातील हवामान बदल, दुष्काळ आणि सातत्याच्या नापिकीने राज्यातील शेतकरी (Farmer)हवालदिल झाला आहे. अशा शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य शासनाने त्यांच्या कृषी पंपाला मोफत वीज पुरवठा करून त्यांचा आर्थिक भार कमी करण्यासाठी मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना सुरु केली. जिल्ह्यातील १ लाख ३० हजार शेतकऱ्यांना या योजनेंतर्गत डिसेंबर अखेरपर्यंत २६६ कोटींची वीज बिल माफी देण्यात आली आहे.

सारांश
डिसेंबर अखेरपर्यंत २६६ कोटींची वीज बिल माफीमोफत वीज योजना पाच वर्षासाठी म्हणजे मार्च २०२९ पर्यंत राबविण्यात येणार

डिसेंबर अखेरपर्यंत २६६ कोटींची वीज बिल माफी

भारतातील शेती मुख्यतः पावसावर (Rain)अवलंबून आहे. मात्र गेल्या काही वर्षात झालेल्या जागतिक वातावरणीय बदलामुळे मोसमी हवामानात (weather)तीव्र बदल होत आहे. त्याचे दुष्परिणाम शेतकऱ्यांना भोगावे आहेत. अडचणीत लागत अशा आलेल्या शेती पंप ग्राहक शेतकऱ्यांना त्यांचा आर्थिक भार कमी करण्यासाठी मोफत वीज देण्यासाठी मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना सुरु करण्यात आली. योजनेची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पावसाळी अधिवेशनादरम्यान केली होती. जिल्ह्यात १ लाख ३० हजार शेतकरी योजनेचे लाभार्थी आहेत. त्यात वीज वितरणच्या दारव्हा विभागात ३८ हजार ४१२ शेतकरी. पांढरकवडा विभागात २७ हजार ५९७ शेतकरी, पुसद विभाग ४१ हजार ८७२ शेतकरी तर यवतमाळ विभागात २२ हजार ९९४ शेतकऱ्यांचा समावेश आहे. जिल्ह्यातील या शेतकऱ्यांना योजना सुरु झाल्यापासून डिसेंबर अखेरपर्यंत २६६ कोटीची वीज बिल माफी देण्यात आली आहे. राज्यात योजनेचा ४४ लाख ३ हजार शेतकऱ्यांना लाभ होत आहे.

मोफत वीज योजना पाच वर्षासाठी म्हणजे मार्च २०२९ पर्यंत राबविण्यात येणार

७.५ एचपी पर्यंत शेतीपंपाचा मंजूर भार असलेले सर्व शेतीपंपधारक शेतकरी या योजनेचा लाभ घेण्यास पात्र आहे. या शेतकऱ्यांना पूर्णपणे मोफत वीज पुरविण्यात येत आहे. वीजदर सवलतीची रक्कम प्रतिवर्षी १४ हजार ७६० कोटी शासनाकडून अनुदान स्वरूपात उपलब्ध करून देण्यात येत आहे. राज्यात ४७.४१ लाख इतके कृषी पंप ग्राहक आहेत. एकूण ग्राहकांपैकी १६ टक्के कृषी पंप ग्राहक असून ऊर्जेच्या एकूण वापरापैकी सुमारे ३० टक्के ऊर्जेचा वापर कृषी क्षेत्रासाठी होतो. कृषी ग्राहकांचा सध्याचा एकूण वार्षिक वीज वापर ३९ हजार २४६ दशलक्ष युनीट आहे. प्रामुख्याने सदर विजेचा वापर कृषी पंपास वीज पुरवठा करण्यासाठी होतो.

You Might Also Like

Drainage Construction Scam: कोरचीत नाली बांधकामात घोटाळा!

Womens Self-Help Group: महिला बचत गटाच्या फराळ स्टॉलला भेट देऊन…मुख्याधिकारी सतीश शेवदा यांनी केले कौतुक!

Zilla Parishad: गोस्ता येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांचा सामाजिक बांधिलकी जपणारा अनोखा उपक्रम!

Tukadoji Maharaj: सोमनाथनगर येथे तुकडोजी महाराजांची पुण्यतिथी साजरी!

Manora : युवक काँग्रेसच्या तालुकाध्यक्षपदी अक्षय राठोड यांची नियुक्ती!

TAGGED: farmer, Rain, weather
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
Nobel Prize 2025
Breaking Newsआरोग्यदिल्लीदेशविदेश

Nobel Prize 2025: ‘या’ तीन शास्त्रज्ञांना वैद्यकशास्त्रातील नोबेल पारितोषिक जाहीर!

Deshonnati Digital Deshonnati Digital October 6, 2025
एका कोंबड्याने न लढता जिंकले १.२५ कोटी रुपये .
Parbhani mahavitaran: शहरवासी अक्षरशः वैतागले; विजेच्या लपंडावामुळे विज ग्राहकांना असाह्य वेदना
Washim earthquake: वाशिम जिल्ह्यातही जाणवले भूकंपाचे सौम्य हादरे
Jintoor Road Fire: परभणीतील जिंतूर रोडवर आग; तीन दुकानं जळाली
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Drainage Construction Scam
गडचिरोलीविदर्भ

Drainage Construction Scam: कोरचीत नाली बांधकामात घोटाळा!

October 19, 2025
Womens Self-Help Group
विदर्भवाशिम

Womens Self-Help Group: महिला बचत गटाच्या फराळ स्टॉलला भेट देऊन…मुख्याधिकारी सतीश शेवदा यांनी केले कौतुक!

October 19, 2025
Zilla Parishad
विदर्भवाशिम

Zilla Parishad: गोस्ता येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांचा सामाजिक बांधिलकी जपणारा अनोखा उपक्रम!

October 19, 2025
Tukadoji Maharaj
विदर्भवाशिम

Tukadoji Maharaj: सोमनाथनगर येथे तुकडोजी महाराजांची पुण्यतिथी साजरी!

October 19, 2025
Show More
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Go to mobile version
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?